नाशिक विभागात टंचाईच्या झळा, धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा– ऐन फेब्रुवारी महिन्यातच नाशिक विभागामध्ये उन्हाचा पारा चढला आहे. वाढत्या ऊन्हाच्या कडाक्यासोबत विभागामध्ये टंचाईच्या झळाही दाटल्या आहेत. विभागातील धरणांमध्ये केवळ ५० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गावोगावी पाण्याचे स्त्राेत आटल्याने टँकरच्या फेऱ्यांतही वाढ झाली आहे. चालू महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच टँकरची संख्या २०१ वर पोहोचली असून, ६९४ गावे-वाड्यांना टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात …
The post नाशिक विभागात टंचाईच्या झळा, धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा appeared first on पुढारी.