नाशिक : यंत्राच्या गैरवापरामुळे स्त्रीभ्रूणहत्या वाढल्या – नगर परिषद शहर अभियान व्यवस्थापक

नाशिक (सिन्नर)  : पुढारी वृत्तसेवा सामाजिक समतोल राखण्यासाठी समाजात स्त्री-पुरुष समानता असणे महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे गर्भलिंग निदान सोपे झाले आहे. यंत्राच्या गैरवापरामुळे स्त्रीभ्रूणहत्या वाढत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष जन्मदरात मोठी तफावत निर्माण होत आहे, असे प्रतिपादन नगर परिषदेचे शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांनी केले. KL Rahul-Athiya Wedding : केएल राहुल-अथियाच्या लग्नाचे फोटो आले समोर …

The post नाशिक : यंत्राच्या गैरवापरामुळे स्त्रीभ्रूणहत्या वाढल्या - नगर परिषद शहर अभियान व्यवस्थापक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंत्राच्या गैरवापरामुळे स्त्रीभ्रूणहत्या वाढल्या – नगर परिषद शहर अभियान व्यवस्थापक