नाशिक : बांधावरची संपली झाडे; पक्षी उडाले रानाकडे…बदलत्या शेतीचा फटका

नाशिक (कवडदरा)  : पुढारी वृत्तसेवा शेती म्हणजे नुसतीच रानातली पिके नाहीत, तर शेतीत बांधावरची झाडीसुद्धा असतात. हे ज्याला समजले, त्याची शेती फायद्याची झाली. बदलत्या शेतीत मात्र हे सूत्र बदलले असून, बांधावरच्या झाडांवरच पहिली कुर्‍हाड पडत आहे. त्यामुळे शेतीचे तर नुकसान होतच आहे, पण त्या झाडांवर आश्रयास असलेल्या पक्ष्यांचेही स्थलांतर होत आहे. त्यामुळे निसर्गाचा एक महत्त्वाचा …

The post नाशिक : बांधावरची संपली झाडे; पक्षी उडाले रानाकडे...बदलत्या शेतीचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बांधावरची संपली झाडे; पक्षी उडाले रानाकडे…बदलत्या शेतीचा फटका