Nashik : पळसाच्या पत्रावळी झाल्या इतिहासजमा, आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ

दिंडोरी (जि. नाशिक) : समाधान पाटील यांत्रिकी युगामुळे ग्रामीण भागातील अनेक पारंपरिक व्यवसायांवर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे अनेक परंपरागत व्यवसाय करणारे मजूर हे उपासमारीच्या वाटेवर आहेत. त्यामध्ये असाच एक व्यवसाय म्हणजे पळसाच्या पानांपासून पत्रावळी तयार करणारा व्यवसाय हा जवळजवळ इतिहासजमा होत चालला आहे. लग्न असो वा कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात पंगतीला पत्रावळ असणे आवश्यक होते. पूर्वी …

The post Nashik : पळसाच्या पत्रावळी झाल्या इतिहासजमा, आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पळसाच्या पत्रावळी झाल्या इतिहासजमा, आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ