नाशिक : परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने गंगापूर धरणाची दारे बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने गंगापूर धरणाची दारे बंद करण्यात आली, तर दारणा, पालखेडसह अन्य धरणांच्या विसर्गात मोठी घट करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात संपूर्ण हंगामात पावसाने सातत्य राखल्याने प्रमुख 24 धरणे काठोकाठ भरली असून, त्यामध्ये 99 टक्के उपयुक्त जलसाठा आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक तालुक्यांमध्ये ढगफुटीसद़ृश पाऊस …

The post नाशिक : परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने गंगापूर धरणाची दारे बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने गंगापूर धरणाची दारे बंद

नाशिक : परतीच्या पावसाने पुन्हा गंगापूरची कवाडे खुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातलेले असताना प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गंगापूरची दारे पुन्हा उघडण्यात आली असून, धरणातून 571 क्यूसेक विसर्ग सुरू झाला आहे. तसेच दारणा, पालखेडसह अन्य प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने पूरसद्दश परिस्थिती निर्माण झाली आहे. चार दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू आहे. सिन्नर, …

The post नाशिक : परतीच्या पावसाने पुन्हा गंगापूरची कवाडे खुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परतीच्या पावसाने पुन्हा गंगापूरची कवाडे खुली

नाशिक : परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे दिवाळे!

सिन्नर/नांदूरशिंगोटे : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा सिन्नर शहरासह तालुक्यात पुन्हा सोमवारी (दि. 17) मध्यरात्री ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला. शहरात सरस्वती नदीलगतच्या घरांच्या उंबर्‍यावर पाणी आले होते. त्यामुळे रहिवाशांची झोप उडाली होती. ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्रामीण भागात काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. देवनदी, म्हाळुंगी, सरस्वतीला पुन्हा पूर आला. दापूर परिसरात मागील महिन्यात झालेल्या पावसापेक्षा …

The post नाशिक : परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे दिवाळे! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे दिवाळे!

नाशिक : परतीच्या पावसाने द्राक्षउत्पादकांवर आसमानी संकट

नाशिक, पालखेड मिरचिचे : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या उत्तर भागातील पालखेड, वावी, कुंभारी, रानवड, शिरवाडे-वणी, गोरठाण आदि परिसरात काल सायंकाळी व मध्यरात्रीच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने द्राक्षउत्पादकांसह शेतकरी हतबल झाले आहे. अचानक आलेल्या या आसमानी संकटाने शेतक-यांचे कोट्यावधी रूपयाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यासह या परिसरातील द्राक्षउत्पादकांच्या द्राक्षछाटणीने वेग घेतला आहे. छाटणी केलेल्या द्राक्षवेलींवर …

The post नाशिक : परतीच्या पावसाने द्राक्षउत्पादकांवर आसमानी संकट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परतीच्या पावसाने द्राक्षउत्पादकांवर आसमानी संकट

नाशिक : दारणा, पालखेडसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांची दारे बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्याभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने दारणा, पालखेडसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांची दारे बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, चोवीस प्रमुख प्रकल्प काठोकाठ भरली असून, आजमितीस त्यात 65 हजार 388 दलघफू उपयुक्त पाणीसाठा आहे. राज्याच्या काही भागांत परतीच्या पावसाने थैमान घातलेले असताना त्याचा जोर ओसरला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा लाभला आहे. पावसाने उघडीप दिल्याने …

The post नाशिक : दारणा, पालखेडसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांची दारे बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दारणा, पालखेडसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांची दारे बंद

नाशिक : दोन तास बरसून त्याने पिके केली गारद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्याच्या पश्चिम भागातील ठाणगाव परिसराला मंगळवारी (दि.11) दुपारी वादळी वार्‍यासह परतीच्या मुसळधार पावसाने झोडपले. सुमारे दोन तास पाऊस बरसला आणि पुन्हा पिके गारद होऊन अतोनात नुकसान झाले आहे. ठाणगाव परिसरात दुपारी 4.30 च्या सुमारास वादळी वार्‍यासह विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकर्‍यांची धावपळ उडाली. सायंकाळी …

The post नाशिक : दोन तास बरसून त्याने पिके केली गारद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन तास बरसून त्याने पिके केली गारद

नाशिक : परतीच्या पावसामुळे भात पिकांना फटका !

नाशिक, देवगाव : पुढारी वृत्तसेवा सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व विशेषत: गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने हळव्या व निमगरव्या भात पिकांना धोका निर्माण झाला आहे. हळव्या भात पिकाला फुलोरा येऊन त्याचे परागकण होऊन दुधाळ पदार्थाने दाणा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पावसामुळे परागकण वाहून जाऊन दाणा व्यवस्थित भरत नाही. उशिराने लागवड केलेल्या हळव्या …

The post नाशिक : परतीच्या पावसामुळे भात पिकांना फटका ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परतीच्या पावसामुळे भात पिकांना फटका !

नाशिक : नजर आणेवारीत जिल्ह्यातील गावे झाली पास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या वर्षी पावसाने केलेल्या कृपावृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगामातील 1 हजार 962 गावे नजर आणेवारीच्या पाहणीत 50 पैशांच्या वर असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याच्या द़ृष्टीने ही समाधानकारक बाब आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी पावसाळ्यानंतर जिल्हानिहाय गावांची आणेवारी तीन टप्प्यांत घोषित करण्यात येते. त्यामध्ये सप्टेंबरअखेर नजर आणेवारी, ऑक्टोबरअखेरीस प्रत्यक्ष तसेच 15 डिसेंबरपर्यंत …

The post नाशिक : नजर आणेवारीत जिल्ह्यातील गावे झाली पास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नजर आणेवारीत जिल्ह्यातील गावे झाली पास