नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल

नाशिक (मनमाड) : रईस शेख शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, सध्या धरणात एक महिन्यापुरताच पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. सध्या शहरात 12 ते 15 दिवसांड पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक : डोंगरदर्‍यातील कपारीतून येणार्‍या पाण्यासाठी करावी लागतेय पायपीट सुमारे आठ महिन्यांपूर्वी शहर परिसरासोबत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार …

The post नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल

नाशिक : हंडाभर पाण्यासाठी मनमाडकरांची भटकंती; शहरात पाणीबाणी अन् दमछाक

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, सध्या धरणात एक महिन्यापुरताच पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन देण्याची मागणी पालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडे केली असून, पाण्याचे आवर्तन रखडल्यास हंडाभर पाण्यासाठी भटकंतीचे संकट सव्वा लाख नागरिकांवर येण्याची शक्यता आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी …

The post नाशिक : हंडाभर पाण्यासाठी मनमाडकरांची भटकंती; शहरात पाणीबाणी अन् दमछाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हंडाभर पाण्यासाठी मनमाडकरांची भटकंती; शहरात पाणीबाणी अन् दमछाक

नाशिक : बंधार्‍यांचे मार्गी काम, जिल्हा होणार सुफलाम

नाशिक: पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा परिषदेने जिल्ह्यात पिकांना पाण्याच्या टंचाईची झळ बसू नये म्हणून पाणी जिरवण्यासाठी बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला ‘मिशन भगिरथी’ असे नाव देण्यात आले आहे. नुकतेच या उपक्रमाचे उद्घाटन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. जर हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी झाला, तर नक्कीच जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम होईल. पिंपरी …

The post नाशिक : बंधार्‍यांचे मार्गी काम, जिल्हा होणार सुफलाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंधार्‍यांचे मार्गी काम, जिल्हा होणार सुफलाम

नाशिक : बंधार्‍यांचे मार्गी काम, जिल्हा होणार सुफलाम

नाशिक: पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा परिषदेने जिल्ह्यात पिकांना पाण्याच्या टंचाईची झळ बसू नये म्हणून पाणी जिरवण्यासाठी बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला ‘मिशन भगिरथी’ असे नाव देण्यात आले आहे. नुकतेच या उपक्रमाचे उद्घाटन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. जर हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी झाला, तर नक्कीच जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम होईल. पिंपरी …

The post नाशिक : बंधार्‍यांचे मार्गी काम, जिल्हा होणार सुफलाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंधार्‍यांचे मार्गी काम, जिल्हा होणार सुफलाम

पिंपळनेर : लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा; तालुका भाजपची मागणी

पिंपळनेर, (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुका हा आदिवासी बहुल असून क्षेत्रफळाच्या दृष्टीकोणातून मोठ्या स्तरावर व्यापलेला आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून त्यावर तालुक्यातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो. परंतु शेतकऱ्यांना विविध कारणासाठी लाभदायक क्षेत्राचा दाखला घेण्यासाठी धुळे येथील कार्यालय गाठावे लागते. त्याला अपवाद शिरपूर असून तेथील शेतकऱ्यांना तिथेच दाखला उपलब्ध होत आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांची …

The post पिंपळनेर : लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा; तालुका भाजपची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा; तालुका भाजपची मागणी

पिंपळनेर : शेतकऱ्यांना लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा-युवासेना

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांना लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा अशी मागणी युवासेनेच्या विस्तारक प्रियंका जोशी यांनी धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे निवेदनाव्दारे केली दिले. साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती खरेदी- विक्रीसाठी व यासारख्या अनेक कामांसाठी लाभदायक क्षेत्राच्या दाखल्याची गरज भासते. परंतु, लाभदायक क्षेत्राचा दाखला घेण्यासाठी धुळ्यातील सिंचन भवन येथे खेट्या मारव्या लागतात. त्यामध्ये अनेक दिवसांचा कालावधी …

The post पिंपळनेर : शेतकऱ्यांना लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा-युवासेना appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : शेतकऱ्यांना लाभदायक क्षेत्राचा दाखला तालुकास्तरावरच मिळावा-युवासेना