पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तळपत्या उन्हाबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पाण्याचे माेठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. आजच्या घडीला अवघ्या जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असताना, निम्म्या तालुक्यांत टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. तब्बल ६९६ गावे आणि वाड्यांना २३८ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभरात टॅंकरच्या ४९२ फेऱ्या होत आहेत. एप्रिल महिन्याच्या मध्यातच जिल्ह्यातील भूजल पातळी …

The post पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा appeared first on पुढारी.

Continue Reading पाण्याचे दुर्भिक्ष! तब्बल ७०० गावे-वाड्यांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा

दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा एप्रिलच्या प्रारंभीच जिल्ह्यातील धरणांचा जलसाठा खालावला आहे. जिल्ह्यातील २४ प्रमुख धरणांत केवळ २९.८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात निम्म्याहून कमी साठा उपलब्ध आहे. धरणांची पाणीपातळी खालावल्याने सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यात यंदाच्या वर्षी उन्हाचा तडाखा अधिक आहे. तापमानाचा पारा थेट ४० अंशांपर्यंत जाऊन पोहोचला. परिणामी अवघ्या …

The post दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई appeared first on पुढारी.

Continue Reading दुष्काळाचे चटके : धरणांची पाणीपातळी खालावल्याने तीव्र पाणीटंचाई

शेतकऱ्यांचे नुकसान : दहिवाळ शिवारात कांद्याचे पीक गेले वाहून

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दहिवाळ शिवारात सोमवारी (दि.१) मध्यरात्री १२ च्या सुमारास गिरणा धरणातून शहराला पाणीपुरवठा करणारी भूमिगत असलेली मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी शेतातून ओसंडून वाहिले. यात दोघा शेतकन्यांचे काढणीसाठी आलेले कांद्याचे पीक तसेच शेतातील माती वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मालेगाव …

The post शेतकऱ्यांचे नुकसान : दहिवाळ शिवारात कांद्याचे पीक गेले वाहून appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांचे नुकसान : दहिवाळ शिवारात कांद्याचे पीक गेले वाहून

विहिरींनी गाठला तळ; तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा साक्री शहरासह तालुक्यातील माळमाथा व काटवान परिसरात काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे या भागातील विहिरींनी तळ गाठल्याने टंचाईच्या झळा बसत आहेत. काही ग्रामपंचायतींच्या हद्दीत आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती होत आहे. ‌जिल्ह्यासह तालुक्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने विहिरींची पाणी पातळी अपेक्षेप्रमाणे …

The post विहिरींनी गाठला तळ; तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading विहिरींनी गाठला तळ; तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाळ्याची चाहूल लागताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन सुरू केले आहे. उपलब्ध पाणी आरक्षणानुसार १८ दिवसांची तूट दिसून येत असली तरी गंगापूर धरणातील मृतसाठ्यातील पाणी उचलण्यासह अन्य पर्यायांचा वापर करून नाशिककरांचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. नाशिक …

The post निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात न करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

‘हर घर जल’ योजना : राज्यात सर्वाधिक कामे करण्यात नाशिक आघाडीवर

नाशिक: पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हर घर जल ही महत्त्वाकांक्षी योजना नाशिक जिल्ह्यात पूर्णत्वास जाणार नसल्याचे समोर येत आहे. तरी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कामे होत आहेत. सुधारित आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १,२२२ योजनांपैकी ८२१ योजना पूर्णत्वास जात आहेत. काही कारणास्तव या योजनांमधील ४०१ कामे अपुर्ण राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण …

The post 'हर घर जल' योजना : राज्यात सर्वाधिक कामे करण्यात नाशिक आघाडीवर appeared first on पुढारी.

Continue Reading ‘हर घर जल’ योजना : राज्यात सर्वाधिक कामे करण्यात नाशिक आघाडीवर

नांदगाव शहरात होणार क्रमाने पाणीपुरवठा

नांदगाव(जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा – नांदगाव शहरातील पाणीपुरवठा क्रमवारीने होणार असल्याची माहिती नांदगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी दिली. नांदगाव नगर परिषदेमधील पत्रकार परिषदे दरम्यान ते बोलत होते. नगरपरिषदेच्या वतीने शहरातील 44 भागांमध्ये पाणीपुरवठा केला जात असतो, यासाठी तालुक्यातील दहेगाव, माणिकपुंज, गिरणा या तीन धरणांच्या माध्यमातून नांदगाव शहराला पाणी उपलब्ध होत असते. रंतु …

The post नांदगाव शहरात होणार क्रमाने पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading नांदगाव शहरात होणार क्रमाने पाणीपुरवठा

नाशिकमध्ये दर शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे व दारणा धरणातून जायकवाडीसाठी विसर्ग करण्यात आल्याने महापालिकेच्या पाणी आरक्षण मागणीत ७८६ दशलक्ष घनफूटीने कपात होणार असल्यामुळे उपलब्ध पाणीसाठा जुलै २०२४ पर्यंत पुरण्यासाठी नाशिककरांवर १५ टक्के पाणीकपात लादली जाणार आहे. याअंतर्गत येत्या डिसेंबरपासून आठवड्यातील दर शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव महापालिकेचे आयुक्त तथा …

The post नाशिकमध्ये दर शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दर शनिवारी पाणीपुरवठा राहणार बंद?

नाशिक : सव्वा लाख नागरिकांची तहान भागतोय टॅंकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात एकीकडे पाऊस झोडपत असताना, नाशिक जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित पाऊस झालेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार ५२९ लोकसंख्येला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तब्बल ५८ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागाला पावसाने …

The post नाशिक : सव्वा लाख नागरिकांची तहान भागतोय टॅंकर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सव्वा लाख नागरिकांची तहान भागतोय टॅंकर

नाशिक : जेलरोडचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जेलरोड येथील प्रभाग क्रमांक 18 मधील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो आहे. त्यामुळे महिलावर्गात प्रचंड संताप व्यक्त हो असून याविषयी महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा नाशिकरोड येथील महापालिकेच्या कार्यालयात हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शिवा ताकाटे यांनी दिला आहे. नाशिक : अमृत उद्यानातील समस्या दूर न …

The post नाशिक : जेलरोडचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जेलरोडचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा