नाशिक : धरणांमध्ये १६ टक्के तूट, पाण्याची काटकसर आवश्यक
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; चालू वर्षी मान्सूनने पाठ फिरवल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट घोंगावते आहे. त्यातच जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये केवळ ८३ टक्के साठा असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १६ टक्के त्यामध्ये तूट आहे. उपलब्ध साठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवायचा असल्याने आतापासून पाण्याचा काटकसर करणे आवश्यक आहे. अलनिनाेच्या प्रभावामुळे यंदाच्या वर्षी जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला आहे. मालेगाव, सिन्नर, …
The post नाशिक : धरणांमध्ये १६ टक्के तूट, पाण्याची काटकसर आवश्यक appeared first on पुढारी.