पालकमंत्री भुसे घेणार आढावा; जिल्ह्याचे लागले लक्ष
नाशिक : पुढारी वृत्तसेवा फेब्रुवारीच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने घसरण होत असून सध्या केवळ ४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच १७० टँकरद्वारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईचा दाह लक्षात घेता पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (दि.२३) आढावा बैठक बोलविली आहे. बैठकीत पाणी कपातीबाबत काही निर्णय होणार का याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष …
The post पालकमंत्री भुसे घेणार आढावा; जिल्ह्याचे लागले लक्ष appeared first on पुढारी.