नाशिक : कडक उन्हाळ्यात टॅंकरचा आधार; भागवतेय १९ गावे अन् १२ वाडीवस्त्यांची तहान

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्याची दुष्काळी तालुका अशी ओळख असली तरी ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे ६२ गावांसह वाडी- वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. पण उर्वरित १९ गांवाचा पाणीपुरवठा प्रश्न प्रलंबित आहे. या १९ गावांसह १२ वाडी-वस्त्यांची तहान सध्या टॅंकरद्वारे भागविली जात आहे. ‘अजितचा पहाटेचा शपथविधी माझ्या परवानगीने नव्हता’; ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकात …

The post नाशिक : कडक उन्हाळ्यात टॅंकरचा आधार; भागवतेय १९ गावे अन् १२ वाडीवस्त्यांची तहान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कडक उन्हाळ्यात टॅंकरचा आधार; भागवतेय १९ गावे अन् १२ वाडीवस्त्यांची तहान