चांदवडमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, टॅंकर येताच महिलांची झुंबड

चांदवड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- चालू वर्षी चांदवड तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यापासूनच गावागावातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र होऊन पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. चांदवड तालुक्यातील २२ गावे व ३२ वाड्या-वस्त्यांवर टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत …

The post चांदवडमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, टॅंकर येताच महिलांची झुंबड appeared first on पुढारी.

Continue Reading चांदवडमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, टॅंकर येताच महिलांची झुंबड

पाणी टंचाई वाढलेली असताना टँकरची संख्या ११९ वर; प्रशासनाला बैठकीचा विसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात टंचाईचा दाह वाढला असून, तब्बल ३७७ गावे-वाड्यांना ११९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात दिवसागणिक टँकरचा फेरा वाढत असताना प्रशासनाला टंचाई निवारण बैठकीचा विसर पडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल होत आहे. गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात टंचाई जाणवत आहे. प्रमुख चोवीस धरणांमध्ये ५७ पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे …

The post पाणी टंचाई वाढलेली असताना टँकरची संख्या ११९ वर; प्रशासनाला बैठकीचा विसर appeared first on पुढारी.

Continue Reading पाणी टंचाई वाढलेली असताना टँकरची संख्या ११९ वर; प्रशासनाला बैठकीचा विसर

Nashik : नांदगाव तालुक्यात ऐन पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती

पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी, नांदगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात नांदगावकरांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाऊस पडत नसल्याने तालुक्यातील विहिरी, नदी- नाले कोरडेठाक पडले असून, तालुक्यात १२ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मागील दोन वर्षांत नांदगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे तालुक्याला ऐन पावाळ्यातदेखील पाणीटंचाईचा …

The post Nashik : नांदगाव तालुक्यात ऐन पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगाव तालुक्यात ऐन पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती

नाशिक जिल्ह्यात टंचाईच्या झळा, जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली असताना सद्यस्थितीत लहान-मोठ्या जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतका चारा शिल्लक आहे. भविष्यात चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी पाणी असलेल्या भागात शेतकऱ्यांच्या सहाय्याने चारा लागवड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधित विभागांना केल्या आहेत. मान्सूनचे तीन महिने सरले तरीही अपेक्षित पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी …

The post नाशिक जिल्ह्यात टंचाईच्या झळा, जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात टंचाईच्या झळा, जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक

धुळे : टंचाई उपाययोजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. कुणाल पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये पिण्याच्या पाणी टंचाईची भिती जाणवू लागली आहे. मात्र धुळे तालुक्यात दुर्देवाने लवकर पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाणी टंचाईला सक्षमपणे सामोरे जाणार असून टंचाई निवारणार्थ निधी कमी पडू दिला जाणार नाही. अशी माहिती आ.कुणाल पाटील यांनी दिली. धुळे तालुक्यातील ज्या गावांना येत्या …

The post धुळे : टंचाई उपाययोजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : टंचाई उपाययोजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. कुणाल पाटील

नाशिक : पावसाळ्याच्या तोंडावर राजापूरला पाण्यासाठी महिलांची भटकंती

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील राजापूर येथील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, सध्या येवला तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. राजापूर येथील वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई असून, टँकरच्या पाण्यावर नागरिकांची तहान भागवली जात आहे. राजापूर येथे एक टँकरची खेप, सोमठाणजोश एक खेप, पन्हाळसाठे येथे एक खेप असा टँकरने पाणीपुरवठा होत …

The post नाशिक : पावसाळ्याच्या तोंडावर राजापूरला पाण्यासाठी महिलांची भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाळ्याच्या तोंडावर राजापूरला पाण्यासाठी महिलांची भटकंती

उत्तर महाराष्ट्र तहानलेलाच ! पाच जिल्ह्यांत २३६ गावांना ९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोकण किनारपट्टीसह दक्षिण महाराष्ट्रात मान्सून डेरेदाखल झाला असताना उत्तर महाराष्ट्र मात्र पाणीटंचाईच्या झळांनी होरपळून निघाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील २३६ गावे आणि वाड्यांना ९६ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. याद्वारे तब्बल साडेतीन लाख ग्रामस्थांची तहान भागविण्यात येत आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा आठवडाभर उशिराने नैऋत्य मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. …

The post उत्तर महाराष्ट्र तहानलेलाच ! पाच जिल्ह्यांत २३६ गावांना ९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्र तहानलेलाच ! पाच जिल्ह्यांत २३६ गावांना ९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यास मान्यता

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यातील 15 गावे, शिंदखेडा तालुक्यातील 5 गावे तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील 16 गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून 200 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्ह्यातील विविध जलाशयातून आरक्षित पाणी सोडण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी शर्मा यांच्या …

The post धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यास मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यास मान्यता

नाशिक जिल्ह्याला टंचाईच्या झळा, पाच धरण समूहांमध्ये ३० टक्क्यांहून कमी पाणीसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जूनच्या प्रारंभी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून, प्रमुख सहापैकी तब्बल पाच धरण समूहांमध्ये ३० टक्क्यांहून कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. नाशिकची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्प मिळून अवघा २७ टक्के साठा शिल्लक आहे. पाण्याची उपलब्धता बघता सामान्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. अंदमान-निकोबार बेटांमध्ये हजेरी लावणाऱ्या मान्सूनचा पुढील प्रवास …

The post नाशिक जिल्ह्याला टंचाईच्या झळा, पाच धरण समूहांमध्ये ३० टक्क्यांहून कमी पाणीसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याला टंचाईच्या झळा, पाच धरण समूहांमध्ये ३० टक्क्यांहून कमी पाणीसाठा

नाशिक : जिल्ह्यात ३९ गावे-वाड्यांना टंचाईच्या झळा, २२ टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाच्या वाढत्या तडाख्यासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा जाणवत आहेत. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते आहे. सद्यस्थितीत पाच तालुक्यांतील ३९ गावे-वाड्यांमधील ५१,३९४ ग्रामस्थांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यावर सध्या अवकाळी पावसाचे संकट दाटले असले तरी मागील काही दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्यात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या तापमानासोबत ग्रामीण …

The post नाशिक : जिल्ह्यात ३९ गावे-वाड्यांना टंचाईच्या झळा, २२ टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ३९ गावे-वाड्यांना टंचाईच्या झळा, २२ टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा