नाशिक : जास्त पावसामुळे तुंबले पाणी, मनपा शहर अभियंत्याचा अजब दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर, परिसरात बर्‍याच ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांसह पादचार्‍यांना वाहतूक कोंडी आणि अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तुंबलेले चेंबर्स आणि ढापे उघडून साचलेल्या पाण्याचा निचरा मनपाकडून केला जातो. मात्र, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही. त्याउलट पावसाचे प्रमाण पावसाळी गटार योजनेच्या क्षमतेशी जोडून मनपाकडून हे प्रकरण दरवेळी मारून नेले जात …

The post नाशिक : जास्त पावसामुळे तुंबले पाणी, मनपा शहर अभियंत्याचा अजब दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जास्त पावसामुळे तुंबले पाणी, मनपा शहर अभियंत्याचा अजब दावा