नाशिकमधून मराठवाड्याला सहा टीएमसी पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चालूवर्षी पावसाने दडी मारल्याने नाशिक जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यातच यंदा जिल्ह्यातून अवघे ६.१ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहचले आहे. दुष्काळी परिस्थिती बघता मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यातून अतिरिक्त पाण्याची मागणी होऊ शकते. त्यामूळे येत्याकाळात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होेताना नाशिक-नगर विरूद्ध मराठवाडा असा वाद पेटण्याची शक्यता आहे. …

The post नाशिकमधून मराठवाड्याला सहा टीएमसी पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधून मराठवाड्याला सहा टीएमसी पाणी

उत्तर महाराष्ट्र तहानलेलाच ! पाच जिल्ह्यांत २३६ गावांना ९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोकण किनारपट्टीसह दक्षिण महाराष्ट्रात मान्सून डेरेदाखल झाला असताना उत्तर महाराष्ट्र मात्र पाणीटंचाईच्या झळांनी होरपळून निघाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील २३६ गावे आणि वाड्यांना ९६ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. याद्वारे तब्बल साडेतीन लाख ग्रामस्थांची तहान भागविण्यात येत आहे. अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा आठवडाभर उशिराने नैऋत्य मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. …

The post उत्तर महाराष्ट्र तहानलेलाच ! पाच जिल्ह्यांत २३६ गावांना ९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्र तहानलेलाच ! पाच जिल्ह्यांत २३६ गावांना ९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

नाशिक : शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या मुकणे धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ के. व्ही. वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. या सबस्टेशनमधील विद्युतविषयक कामे करण्याकरिता वीज वितरण कंपनीमार्फत शनिवारी (दि.२०) वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या विल्होळी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणार नसल्याने शनिवारी (दि.२०) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार …

The post नाशिक : शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद

नाशिक : पाणीचोरांना ४५ दिवस “अभय’ ; त्यानंतर दंडाची रक्कम होणार ‘इतकी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात २५ टक्के पाणीवापर हा अनधिकृत नळजोडणीमधून होत असल्याने, त्याचा मोठा फटका महापालिकेला बसत आहे. वाढत्या पाणीचोरीमुळे महापालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा तोट्यात गेली असून, यंत्रणा सुस्थितीत करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ४५ दिवसांची अभय योजना आणली आहे. १ मेपासून ही योजना सुरू झाली असून, अनाधिकृत नळजोडणीधारकांना महापालिकेच्या विभागीय …

The post नाशिक : पाणीचोरांना ४५ दिवस "अभय' ; त्यानंतर दंडाची रक्कम होणार 'इतकी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीचोरांना ४५ दिवस “अभय’ ; त्यानंतर दंडाची रक्कम होणार ‘इतकी’

नाशिक : रेन वॉटर हार्वेस्टिंगचे करणार सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भूजल पातळी वाढविण्यासाठी 300 चौ. मी. पेक्षा अधिक क्षेत्रफळाचा भूखंड विकसित करताना पर्जन्य जलसंधारण योजना अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्याचा नियम नव्या इमारतींना बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच जुन्या इमारतींमध्येही ही व्यवस्था करता येईल काय? याबाबत महापालिकेच्या उद्यान आणि नगर रचना विभागाकडून शहरातील इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच ज्या …

The post नाशिक : रेन वॉटर हार्वेस्टिंगचे करणार सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रेन वॉटर हार्वेस्टिंगचे करणार सर्वेक्षण

पाणी पिताय ना, मग काळजी घ्या; नाशिकमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना विषबाधा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील फांगुळगव्हाण येथील 25 जणांना दूषित पाण्यामुळे उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात 17, काहींवर खासगी रुग्णालयात, तर काही रुग्णांवर घोटी येथे उपचार सुरू आहेत. याच तालुक्यातील तारांगण पाडा येथे दोन आठवड्यांपूर्वी नागरिकांना त्रास झाला होता. त्यात एकाचा मृत्यूदेखील झाला. येथील पाण्याचे नमुने तपासले …

The post पाणी पिताय ना, मग काळजी घ्या; नाशिकमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना विषबाधा appeared first on पुढारी.

Continue Reading पाणी पिताय ना, मग काळजी घ्या; नाशिकमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना विषबाधा

नाशिक : झोपडपट्टीवासीयांना 40 वर्षांनंतर मिळाले हक्काचे पाणी

नाशिक, देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा गेल्या 40 ते 50 वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधांपासून वंचित असलेल्या आनंद रोडवरील संजय गांधी झोपडपट्टीला अखेर हक्काचे पाणी मिळाले आहे. यासंदर्भात रिपाइंने सतत पाठपुरावा केल्यामुळेच कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दखल घेतल्याचे झोपडपट्टीवासीयांनी सांगितले. आनंद रोडवर गेल्या 40 ते 50 वर्षांपूर्वी संजय गांधी झोपडपट्टी वसलेली आहे. मात्र, आजवर येथील रहिवाशांना …

The post नाशिक : झोपडपट्टीवासीयांना 40 वर्षांनंतर मिळाले हक्काचे पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : झोपडपट्टीवासीयांना 40 वर्षांनंतर मिळाले हक्काचे पाणी

Nashik : इगतपुरी पाणी योजनेची नवी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा भावली धरणातून शहरासाठी राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची नवीन जलवाहिनी सोमवारी (दि. 4) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पिंप्रीसदोजवळ फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनीतून उच्चदाबाने उडणारे पाणी शेतात शिरल्याने भाताचे बियाणेदेखील वाहून गेले. परिणामी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जलवाहिनीच्या निकृष्ट कामाचे पितळ उघड पडले आहे. शहराला चोवीस तास …

The post Nashik : इगतपुरी पाणी योजनेची नवी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इगतपुरी पाणी योजनेची नवी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया