नाशिक : ऑक्टोबरच्या मध्यात १२ धरणांचा विसर्ग कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या वर्षी पावसाने कृपावृष्टी केल्याने जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमध्ये काठोकाठ पाणीसाठा झाला आहे. धरणांमध्ये सध्या ६५ हजार ३८० दलघफू साठा आहे. तूर्तास पावसाने विश्रांती घेतली असली, तरी उपलब्ध पाणीसाठा बघता ऑक्टोबरच्या मध्यात निम्म्या धरणांमधील विसर्ग कायम आहे. सोलापूर : रेल्वेमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न; राष्ट्रवादी ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाला अटक …

The post नाशिक : ऑक्टोबरच्या मध्यात १२ धरणांचा विसर्ग कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऑक्टोबरच्या मध्यात १२ धरणांचा विसर्ग कायम