नाशिक : पीक पंचनाम्यांना लागेना मुहूर्त; प्रशासनाची ढिलाई, शेतकर्‍यांना मदतीची लागली आस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे प्रशासनाच्या ढिलाईमुळे अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे शासनाच्या मदतीची आस लागून असलेल्या बाधित शेतकर्‍यांच्या पदरी निराशा ओढावली आहे. नाशिक : जलयुक्त शिवारच्या कामांसाठी 8 जूनची डेडलाइन मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यावर अवकाळीचा फेरा सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीपिकांना बसला …

The post नाशिक : पीक पंचनाम्यांना लागेना मुहूर्त; प्रशासनाची ढिलाई, शेतकर्‍यांना मदतीची लागली आस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पीक पंचनाम्यांना लागेना मुहूर्त; प्रशासनाची ढिलाई, शेतकर्‍यांना मदतीची लागली आस