नाशिक : नजर आणेवारीत जिल्ह्यातील गावे झाली पास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या वर्षी पावसाने केलेल्या कृपावृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगामातील 1 हजार 962 गावे नजर आणेवारीच्या पाहणीत 50 पैशांच्या वर असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याच्या द़ृष्टीने ही समाधानकारक बाब आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी पावसाळ्यानंतर जिल्हानिहाय गावांची आणेवारी तीन टप्प्यांत घोषित करण्यात येते. त्यामध्ये सप्टेंबरअखेर नजर आणेवारी, ऑक्टोबरअखेरीस प्रत्यक्ष तसेच 15 डिसेंबरपर्यंत …

The post नाशिक : नजर आणेवारीत जिल्ह्यातील गावे झाली पास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नजर आणेवारीत जिल्ह्यातील गावे झाली पास