सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव : आई-वडीलांचे संस्कार-शाळेची शिस्त आयुष्यात महत्त्वाची

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या पेठे विद्यालयातील विद्यार्थ्यांशी ‘बालभारती’ चित्रपटातील कलाकारांनी संवाद साधला. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने शालेय जीवनात उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊन सखोल वाचन करावे व लेखन करून आपला शिक्षणाबाबतचा दर्जा उंच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले आवडते छंद प्रत्येकाने मनापासून जोपासले पाहिजे हे करत असताना शाळेची शिस्त व आई वडिलांचे संस्कार अंगीकृत करावे असे …

The post सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव : आई-वडीलांचे संस्कार-शाळेची शिस्त आयुष्यात महत्त्वाची appeared first on पुढारी.

Continue Reading सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव : आई-वडीलांचे संस्कार-शाळेची शिस्त आयुष्यात महत्त्वाची