नाशिक : शेतकऱ्यांनी सौदा पावती शिवाय व्यवहार करू नये : पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांचे आवाहन

ओझर (जि. नाशिक)  : पुढारी वृत्तसेवा  शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी व्यवहार करतांना आपल्यातला पोलीस जागृत करावा. सौदा पावती शिवाय व्यवहार करू नये. त्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन गावपातळीवर असलेल्या ग्रामसभेत सौदा पावतीचा ठराव करूनच व्यापाऱ्यांशी व्यवहार करावा असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांनी केले. येथील द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने आयोजित शेतकरी पोलीस संवाद मेळाव्या प्रसंगी …

The post नाशिक : शेतकऱ्यांनी सौदा पावती शिवाय व्यवहार करू नये : पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्यांनी सौदा पावती शिवाय व्यवहार करू नये : पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांचे आवाहन