मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना छायाचित्रासह ओळखपत्र देण्यात आले आहे. मतदान केंद्रावर मतदार आपली ओळख पटविण्यासाठी छायाचित्र मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु, जे मतदार छायाचित्र ओळखपत्र (इपीआयसी) सादर करू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी मतदार ओळख पटविण्यासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार असल्याचे आयोगाने १९ मार्चच्या आदेशान्वये …

The post मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार appeared first on पुढारी.

Continue Reading मतदानासाठी १२ प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार

यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टीत कोणतीही कर व दरवाढ न करण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी पाणीपट्टीत दुपटीहून अधिक दरवाढ करण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या अंगलट आले होते. त्यानंतर आता अंदाजपत्रकात करांचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महापालिकेचे …

The post यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही! appeared first on पुढारी.

Continue Reading यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही!

नाशिक : अखेर ‘धुलाई’त गैरव्यवहार झाल्याची ठेकेदाराची कबुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुलाईत गैरव्यवहार झाल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने उघडकीस आणले. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडे ६७ लाख रुपयांच्या बिलांपैकी ३० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार ठेकेदाराने बिलांची पाहणी करीत गैरव्यवहार झाल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे शासनाने रोखून ठेवलेले बिले शासन जमा करण्यास मान्यता दिली असून, उर्वरित बिलांची …

The post नाशिक : अखेर 'धुलाई'त गैरव्यवहार झाल्याची ठेकेदाराची कबुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर ‘धुलाई’त गैरव्यवहार झाल्याची ठेकेदाराची कबुली

धुळे : सावरकर जयंतीदिनानिमित्त स्मारक दुरुस्तीसाठी शिवसेना महानगरचे भिक मांगो

धुळे : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्रवीर सावरकरांच्या 140  व्या जयंतीनिमित्त शिवसेना महानगरच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सावरकर यांच्या स्मारक दुरूस्तीकरीता निधी संकलनसाठी भिक मांगो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी नागरिक व धुळेकरांनी निधी संकलनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवसेनेच्यावतीने प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख …

The post धुळे : सावरकर जयंतीदिनानिमित्त स्मारक दुरुस्तीसाठी शिवसेना महानगरचे भिक मांगो appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सावरकर जयंतीदिनानिमित्त स्मारक दुरुस्तीसाठी शिवसेना महानगरचे भिक मांगो

धुळे : ‘हर घर दस्तक’च्या माध्यमातून आता ‘शासन आपल्या दारी’

धुळे : पुढारी वृत्तसेवा  सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचा राज्य शासनातील विविध विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा राज्यस्तरीय प्रारंभ करण्यात आला. या अभियानाचे वैशिष्ट्यांबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने यावेळी दिली. ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा मुख्य उद्देश …

The post धुळे : 'हर घर दस्तक'च्या माध्यमातून आता ‘शासन आपल्या दारी’ appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘हर घर दस्तक’च्या माध्यमातून आता ‘शासन आपल्या दारी’

नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर?

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात कोट्यवधींची विकासकामे होत असली तरी त्यावर प्रशासकीय नियंत्रण अथवा साधे लक्षही नसल्याच्या घटना सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यातून उघड होत आहेत. साधारण दोन कोटी रुपयांतून झोडगे-अस्ताणे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खडीकरणाचे काम मंजूर झाले आहे. त्याविषयी कार्यस्थळी नियमानुसार फलक न लावता, प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता कामाला प्रारंभ करण्यात आला. त्यातही कार्यादेशाप्रमाणे खडी …

The post नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर?

नाशिक : इगतपुरीत सोळा धरणे असतानाही नवीन धरण का? शेतकर्‍यांचा सवाल

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील प्रस्तावित अप्पर कडवा धरणाला शेतकर्‍यांनी कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, शासनाकडून दडपशाहीने जमिनीची मोजणी केली जात आहे. शेत जमिनीच्या मोजणीला शेतकर्‍यांचा विरोध असून, आक्रमक भूमिका अन् पवित्रा पाहून भविष्यात अप्पर कडवा धरण विषयाचा संघर्ष अधिक पेटणार असल्याचे संकेत प्रशासनाला दिसून आले आहेत. 2004 पासून अप्पर कडवा धरणाला विरोध होत …

The post नाशिक : इगतपुरीत सोळा धरणे असतानाही नवीन धरण का? शेतकर्‍यांचा सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीत सोळा धरणे असतानाही नवीन धरण का? शेतकर्‍यांचा सवाल

नाशिक : अन्यथा 15 मेपासून नळ कनेक्शन बंदचा इशारा – कॅन्टोन्मेंट बोर्ड

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने सर्व नळधारकांची 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतची पाणीपट्टीची बिले वितरित केली असून, ती लवकरात लवकर भरण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने केले आहे. अन्यथा दि. 15 मेपासून नळ कनेक्शन बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाळा सुरू झाला आहे, तरी पाणीपुरवठा कमी होत असून, …

The post नाशिक : अन्यथा 15 मेपासून नळ कनेक्शन बंदचा इशारा - कॅन्टोन्मेंट बोर्ड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अन्यथा 15 मेपासून नळ कनेक्शन बंदचा इशारा – कॅन्टोन्मेंट बोर्ड

नाशिक : पीक पंचनाम्यांना लागेना मुहूर्त; प्रशासनाची ढिलाई, शेतकर्‍यांना मदतीची लागली आस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे प्रशासनाच्या ढिलाईमुळे अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे शासनाच्या मदतीची आस लागून असलेल्या बाधित शेतकर्‍यांच्या पदरी निराशा ओढावली आहे. नाशिक : जलयुक्त शिवारच्या कामांसाठी 8 जूनची डेडलाइन मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यावर अवकाळीचा फेरा सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीपिकांना बसला …

The post नाशिक : पीक पंचनाम्यांना लागेना मुहूर्त; प्रशासनाची ढिलाई, शेतकर्‍यांना मदतीची लागली आस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पीक पंचनाम्यांना लागेना मुहूर्त; प्रशासनाची ढिलाई, शेतकर्‍यांना मदतीची लागली आस

जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा बसायला सुरुवात झाली आहे. ग्रामीण जनतेची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. सद्यस्थितीत तीन तालुक्यांमध्ये 17 टँकरच्या सहाय्याने 36 हजार 374 व्यक्तींना पाणीपुरवठा केला जात आहे. कोल्हापूर : आयआयटी-जेईई व नीट परीक्षांसाठी मार्गदर्शन वाढत्या उन्हाच्या कडाक्यासह ग्रामीण भागातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटायला सुरुवात …

The post जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा