जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार यंदा कृषी क्षेत्रास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यपातळीवरील कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार यावर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या व्यक्ती किंवा संस्थेला दिला जाणार असून त्यासाठी 27 मेपर्यंत विद्यापीठाने प्रस्ताव मागविले आहेत. दादा कोंडकेंच्या १२ चित्रपटांचे हक्क ‘जैसे थे’ ठेवा : उच्च न्यायालय गेल्या वर्षापासून विद्यापीठाने हा पुरस्कार सुरू …

The post जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार यंदा कृषी क्षेत्रास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार यंदा कृषी क्षेत्रास

नाशिक : विद्यार्थी सानुग्रह योजनेचे 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त

नाशिक : वैभव कातकाडे राज्य शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनेपैकी महत्त्वाची असलेली योजना म्हणजे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना. या अंतर्गत जिल्ह्यात 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आले आहेत. त्यापैकी 45 प्रस्ताव पूर्णत्वाच्या मार्गावर, तर तीन प्रस्ताव प्रलंबित आहेत. पिंपरी : वेतनही कमी, नाही आरोग्याची हमी, कंत्राटी कामगारांच्या ईएसआय निधीवर गदा शिक्षण विभागाच्या …

The post नाशिक : विद्यार्थी सानुग्रह योजनेचे 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थी सानुग्रह योजनेचे 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त