ग्रामीण भागात साहित्य संमेलन होणे काळाची गरज: प्रा. डॉ. दासू वैद्य

घनसावंगी: पुढारी वृत्तसेवा: ग्रामीण कथाकार, कादंबरीकार नाटककार व साहित्यिकांमध्ये संस्काराची शिदोरी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सांस्कृतिक व साहित्याचे बीज रोवण्यासाठी साहित्य संमेलन होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. दासू वैद्य यांनी केले. संत रामदास महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन 2022, या संमेलनाच्या …

The post ग्रामीण भागात साहित्य संमेलन होणे काळाची गरज: प्रा. डॉ. दासू वैद्य appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामीण भागात साहित्य संमेलन होणे काळाची गरज: प्रा. डॉ. दासू वैद्य