नंदुरबार : ‘अवकाळी’ संकटात पेरणी करावी कधी?- पालकमंत्री डॉ. गावित यांचे निर्देश

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा यंदा अल्प पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने तसेच त्यात अवकाळीच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांची गुणवत्ता व पेरणीयोग्य कालावधी समजावून सांगण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. धुळे : रेडीमेड कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जाळून खाक पालकमंत्री गावित सोमवारी (दि.8) …

The post नंदुरबार : 'अवकाळी' संकटात पेरणी करावी कधी?- पालकमंत्री डॉ. गावित यांचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : ‘अवकाळी’ संकटात पेरणी करावी कधी?- पालकमंत्री डॉ. गावित यांचे निर्देश