Nashik Child Trafficking : अखेर ती 30 बालके बिहारला रवाना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मानवी तस्करीच्या कथित प्रकरणात गेल्या सोळा दिवसांपासून नाशिकच्या बालगृहात मुक्कामी असलेल्या बिहारच्या ३० बालकांचा शुक्रवारी (दि.१६) घराकडील प्रवास सुरू झाला. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून बंदोबस्तामध्ये ही बालके गुवाहाटी एक्स्प्रेसने बिहारकडे रवाना झाली. यावेळी मुलांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. (Nashik Child Trafficking) गेल्या महिन्याच्या ३१ तारखेला जळगाव ते मनमाडदरम्यान बिहारवरून आलेल्या एका …

The post Nashik Child Trafficking : अखेर ती 30 बालके बिहारला रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Child Trafficking : अखेर ती 30 बालके बिहारला रवाना

नाशिक : ‘आम्ही स्वखुशीने मुलांना मदरशात पाठवले’; बालक तस्करीला आले वेगळे वळण

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा बिहारमधून 59 मुलांना सांगलीला मदरशात पाठविण्याच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. या मुलांच्या पालकांनी शनिवारी (दि. 3) मनमाड रेल्वे पोलिस ठाण्यात येऊन, आमची मुले आमच्या मर्जीने सांगलीच्या मदरशात दाखल करण्यासाठी मौलाना घेऊन जात होते, असा दावा केल्याने पोलिसांची कोंडी झाली आहे. दानापूर – पुणे एक्स्प्रेसमध्ये दि. 30 मे रोजी 59 लहान …

The post नाशिक : 'आम्ही स्वखुशीने मुलांना मदरशात पाठवले'; बालक तस्करीला आले वेगळे वळण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आम्ही स्वखुशीने मुलांना मदरशात पाठवले’; बालक तस्करीला आले वेगळे वळण

नाशिक : सॅमसोनाइटचा 200 कोटींचा प्रकल्पविस्तार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वीच एबीबी कंपनीने सातपूर औद्योगिक वसाहतीत प्रकल्प विस्तार केल्याने, नाशिकच्या उद्योग जगताला मोठा दिलासा मिळाला होता. आता सॅमसोनाइटनेही गोंदे येथे तब्बल 200 कोटींची गुंतवणूक करून आपला प्रकल्प विस्तार केला आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. नाशिक मनपा : मालमत्ता करासाठी १० टक्के सवलत योजना गोंदे येथील लाइफस्टाइल बॅग आणि …

The post नाशिक : सॅमसोनाइटचा 200 कोटींचा प्रकल्पविस्तार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सॅमसोनाइटचा 200 कोटींचा प्रकल्पविस्तार

बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जनगणना करावी : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, अशी सुरुवातीपासूनची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकार ओबीसींची जनगणना करणार नसेल तर राज्याने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जनगणना करावी, अशी आग्रही मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी (दि.26) मुंबईत पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत …

The post बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जनगणना करावी : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जनगणना करावी : छगन भुजबळ