जळगाव : बंधाऱ्यातून वाहून जाणाऱ्या तिघांना वाचवले; एकाचा शोध सुरु

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत विविध घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आज पुन्हा नागाई-जोगाई परिसरातील बंधाऱ्यात ४ तरुण-तरुणी वाहून गेली. त्यातील तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तर एक जणाचा शोध सुरू आहे. आज रविवार असल्याने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी काही तरुण-तरुणी गिरणा नदीवर असलेल्या कांताई बंधाऱ्यावर गेले होते. मात्र, तरुण-तरुणी पाण्यात …

The post जळगाव : बंधाऱ्यातून वाहून जाणाऱ्या तिघांना वाचवले; एकाचा शोध सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बंधाऱ्यातून वाहून जाणाऱ्या तिघांना वाचवले; एकाचा शोध सुरु