नाशिक : बेमोसमी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा ऐन होळीच्या सणासुदीच्या दिवशीच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे निफाडला प्रचंड तडाखा बसलेला असून द्राक्ष, गहू, कांदा, हरभरा, टोमॅटो या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अजून तीन दिवसांपर्यंत अशाच प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवली जात असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. नाशिक : होळी निमित्त टिमक्या वाजून, सरपण …

The post नाशिक : बेमोसमी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेमोसमी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान