जळगाव जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांना २० कोटींची मदत
जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मार्च २०२३ मध्ये झालेल्या बेमोसमी पावसामुळे रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी राज्यशासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील १८ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे २० कोटी ४२ लाखांची मदत भरपाई दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जळगाव : जामनेर तालुक्यातील लाचखोर महावितरण कर्मचाऱ्यास रंगेहाथ अटक जिल्ह्यात बेमोसमी पावसासह गारपीट, वादळामुळे …
The post जळगाव जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांना २० कोटींची मदत appeared first on पुढारी.