नाशिक : ब्रह्मगिरीवरील हिरवळ वाचवल्यास गोदा वाचेल – जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ब्रह्मगिरीवरील हिरवळ वाचवणे आवश्यक आहे. हिरवळ वाचवली तरच गोदेची पवित्रता वाचेल. ब्रह्मगिरी व गोदेचे नाते जपले पाहिजे. सद्यस्थितीत गोदावरीत पाणी नाही तर मलमूत्र वाहत आहे, त्यामुळे गोदावरी मृतावस्थेत जाणार असल्याचा इशारा जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिला. नाशिक जिल्ह्यात प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाच्या बैठकीनंतर सिंह …

The post नाशिक : ब्रह्मगिरीवरील हिरवळ वाचवल्यास गोदा वाचेल - जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्रह्मगिरीवरील हिरवळ वाचवल्यास गोदा वाचेल – जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह

नाशिक : हाती तिरंगा घेत भाविकांची ब्रह्मगिरी फेरी

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन आणि श्रावणाचा तिसरा सोमवार एकाच दिवशी आले. त्यामुळे भाविकांनी रविवारी सायंकाळपासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात केली. रात्री 12 नंतर भाविकांचा ओघ वाढला होता. सोमवारी दिवसभर भाविक प्रदक्षिणेला जाताना दिसत होते. रात्री उशिरापर्यंत प्रदक्षिणेवरून परतणार्‍या भाविकांची संख्या लक्षणीय होती. शनिवार, रविवार आणि सोमवार सलग तीन दिवस ब्रह्मगिरी प्रदक्षिणा …

The post नाशिक : हाती तिरंगा घेत भाविकांची ब्रह्मगिरी फेरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हाती तिरंगा घेत भाविकांची ब्रह्मगिरी फेरी

नाशिक : सलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी पाच लाख भाविक येण्याचा अंदाज

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्य दिन आणि तिसरा श्रावणी सोमवार यंदा एकाच दिवशी आल्याने ब्रह्मगिरी फेरीला किमान पाच लाख भाविकांची गर्दी होण्याचा अंदाज आहे. दुसरा शनिवार, रविवार, सोमवारी स्वातंत्र्य दिनाची सुटी, मंगळवारी पारशी नूतन वर्षारंभ अशा सलग चार सुट्यांमुळे यंदाचा तिसरा श्रावणी सोमवार शासकीय यंत्रणांच्या नियोजनाची कसोटी पाहणारा ठरणार आहे. पुणे महापालिकेत 448 पदांसाठी 87 …

The post नाशिक : सलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी पाच लाख भाविक येण्याचा अंदाज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी पाच लाख भाविक येण्याचा अंदाज