Latest News on Nashik Onion : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये अखेर लिलाव सुरळीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवागेल्या २० दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या बहिष्कारामुळे बंद असलेल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लिलाव उपनिबंधक फैयाज मुलाणी यांनी दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर सोमवारी (दि.२२) पासून सुरळीत सुरू झाले. मात्र, मनमाड बाजार समितीत तोडगा न निघाल्याने येथील लिलाव बंदच होते. तर पिंपळगाव बसवंत येथे सकाळी सुरळीत झालेले लिलाव सायंकाळच्या सत्रात पुन्हा बंदची अधिसूचना निघाल्याने बंद झाले होते. …

Continue Reading Latest News on Nashik Onion : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये अखेर लिलाव सुरळीत

पशुधन वाचविण्यासाठी गाव सोडून जाण्याची वेळ, नाशिकच्या नांदगावसह मनमाड तालुक्यात दुष्काळाचे भीषण वास्तव

धरणामध्ये उरलेले जेमतेम पाणी… विहिरींनी गाठलेला तळ… अन‌् बंद पडत चालेले हातपंप, बोरवेल अशा भीषण परिस्थिती मनमाडसह नांदगाव तालुक्यातील अनेक गावांत निर्माण झाली असून, दाहीदिशा भटकंती करूनदेखील हंडाभरही पाणी मिळत नसल्यामुळे वाड्या – वस्त्यांवरील काही ग्रामस्थ गाव सोडून इतर ठिकाणी जात असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. यंदा मनमाड शहर, परिसरासह नांदगाव तालुक्यात जून महिन्यात …

The post पशुधन वाचविण्यासाठी गाव सोडून जाण्याची वेळ, नाशिकच्या नांदगावसह मनमाड तालुक्यात दुष्काळाचे भीषण वास्तव appeared first on पुढारी.

Continue Reading पशुधन वाचविण्यासाठी गाव सोडून जाण्याची वेळ, नाशिकच्या नांदगावसह मनमाड तालुक्यात दुष्काळाचे भीषण वास्तव

आभाळ फाटलं, सलग तिसऱ्या दिवशी मनमाडला अवकाळीचा तडाखा

मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- शहर परिसरासह ग्रामीण भागाला बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदारपणे झोडपून काढले. वादळी पावसासोबत मोठ्या प्रमाणात गाराही पडल्याने मका, कांदा भिजून खराब झाला आहे, तर काढणीवर आलेला गहू, कांदा, हरभरा यासह रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसला. गेल्या वर्षी अतिवृष्टी, यावर्षी दुष्काळातून शेतकरी अद्यापही सावरलेला नसताना सोमवारी रात्री अवकाळी आणि …

The post आभाळ फाटलं, सलग तिसऱ्या दिवशी मनमाडला अवकाळीचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading आभाळ फाटलं, सलग तिसऱ्या दिवशी मनमाडला अवकाळीचा तडाखा

मनमाडच्या पेट्रोल-डिजेल टॅंकर चालकांचा संप अखेर मागे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क;  नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात मनमाडच्या इंधन कंपन्यांमधून धावणाऱ्या टॅंकर व ट्रकचालंकानी पुकारलेला संप मागे घेतला आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या शिष्टाईनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. टॅंकर चालकांच्या संपामुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना होणारा इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. पेट्रोल पंपावर नागरिकांनी मोठमोठ्या रांगा लावल्या आहेत. पेट्रोल उपलब्ध नसल्याने अनेक …

The post मनमाडच्या पेट्रोल-डिजेल टॅंकर चालकांचा संप अखेर मागे appeared first on पुढारी.

Continue Reading मनमाडच्या पेट्रोल-डिजेल टॅंकर चालकांचा संप अखेर मागे

मनमाडला इंधनवाहिनीतून गळती अन् धावपळ

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांच्या इंधनवाहिनीला खादगाव शिवारात अचानकपणे गळती…तत्काळ तिन्ही कंपनीच्या आपत्कालीन टीम घटनास्थळी दाखल….तत्काळ बॅरिकेडिंग करून लिकेज बंद करण्याचा प्रयत्न… मात्र आगीचा भडका…पुन्हा एकदा धावपळ….मनमाड, नांदगाव येथील अग्निशमन दलाचे जवानही मदतीसाठी धावतात…अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण….दुर्घटनेत फक्त एक जण किरकोळ जखमी….आग आटोक्यात आणून …

The post मनमाडला इंधनवाहिनीतून गळती अन् धावपळ appeared first on पुढारी.

Continue Reading मनमाडला इंधनवाहिनीतून गळती अन् धावपळ

मनमाडला प्रियांक खर्गेंच्या प्रतिमेेेला जोडेमारो’

मनमाड(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- कर्नाटक मधील काँग्रेस मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद शहरात देखील उमटून भाजपा कार्यकर्त्यां तर्फे अगोदर वीर सावरकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर खर्गे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. गेल्या आठवड्यात कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे …

The post मनमाडला प्रियांक खर्गेंच्या प्रतिमेेेला जोडेमारो' appeared first on पुढारी.

Continue Reading मनमाडला प्रियांक खर्गेंच्या प्रतिमेेेला जोडेमारो’

रेल्वे पूल कोसळल्याने विंचूर प्रकाशा महामार्गावरील वाहतूक ठप्प

लासलगाव(जि. नाशिक) : वार्ताहर मनमाड शहरातून जाणारा इंदूर-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन जुना रेल्वे पूल बुधवारी मध्यरात्री कोसळल्यामुळे इंदूर-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विंचूर प्रकाशा महामार्गावरून वळवल्याने लासलगाव विंचूर मार्गावर वाहतूक वाढल्याने या महामार्गावर दोन्ही बाजूकडील वाहतूक संथ गतीने सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. लासलगाव पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याच्या …

The post रेल्वे पूल कोसळल्याने विंचूर प्रकाशा महामार्गावरील वाहतूक ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading रेल्वे पूल कोसळल्याने विंचूर प्रकाशा महामार्गावरील वाहतूक ठप्प

मनमाडचा ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज कोसळला, वाहतुक ठप्प

मनमाड पुढारी वृत्तसेवा : पुणे -इंदौर महामार्गांवर असलेला मनमाड शहरातील रेल्वे ओवरब्रिजच कोसळला असून महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली आहे. आज पहाटे ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड शहरातून जाणारा पुणे -इंदौर महामार्गांवरील रेल्वे ओवरब्रिजचा एक भाग आज पहाटे कोसळला.  त्यामुळे या महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली आहे. नगर शिर्डी …

The post मनमाडचा ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज कोसळला, वाहतुक ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading मनमाडचा ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज कोसळला, वाहतुक ठप्प

मनमाड : दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार आगमन

मनमाड; पुढारी वृत्तसेवा : अखेर दोन महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज (दि.२९) सायंकाळी ७ नंतर मनमाड शहर परिसरात पावसाचे जोरदार आगमन झाले. सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी बरसल्या मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला. रात्री ८ वाजेपर्यंत मुसळधार पावसाने शहर परिसराला झोडपून काढले. पावसाला सुरुवात होताच नेहमी प्रमाणे वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे संपूर्ण शहर अंधारात बुडाले होते. …

The post मनमाड : दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार आगमन appeared first on पुढारी.

Continue Reading मनमाड : दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार आगमन

नाशिकच्या मनमाडमधून थेट मणिपूरला पोहोचला ८०० टन कांदा

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सध्या हिंसाचारानेे पोळून निघालेल्या मणिपूरला मनमाडचा कांदा पोहोचला आहे. अंकाई रेल्वेस्थानकातून 22 रेकच्या मालगाडीद्वारे सुमारे 800 टन कांदा मणिपूरला पोहोचला, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराने धुमसत आहे. हिंसाचारात अनेक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. हिंसाचारामुळे जीवनावाश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने तेथील नागरिकांना अनेक …

The post नाशिकच्या मनमाडमधून थेट मणिपूरला पोहोचला ८०० टन कांदा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या मनमाडमधून थेट मणिपूरला पोहोचला ८०० टन कांदा