नाशिकहुन मुंबई-पुण्यासाठी दर अर्ध्या तासाला धावणार एसटी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उन्हाळी सुटीच्या हंगामासाठी जादा बसेसचे नियोजन केले आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने दैनंदिन फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. त्यानुसार मुंबई, पुणे, संभाजीनगर, धुळे आणि नंदुरबारसाठी दर अर्ध्या तासाला एसटी धावणार आहे. त्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे एसटी महामंडळाच्या …
The post नाशिकहुन मुंबई-पुण्यासाठी दर अर्ध्या तासाला धावणार एसटी appeared first on पुढारी.