पुढारी विशेष : मराठीच्या अभिजात दर्जाला कोलदांडा!

नाशिक : दीपिका वाघ महाराष्ट्र सरकारने 2013 मध्ये ‘मराठी ही अभिजात भाषा आहे’ असा प्रस्ताव व अहवाल मराठी भाषा अभिजात समितीचे प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली तयार करून केंद्र सरकारला सादर केला. केंद्र सरकारकडे प्रस्ताव गेल्यानंतर प्रथेनुसार त्याची अकादमिक चिकित्सा आणि मूल्यमापन करण्यासाठी तो साहित्य अकादमीस पाठवला. त्यासाठी साहित्य अकादमीने भारतातील श्रेष्ठ भाषा शास्त्रज्ञांच्या समितीची …

The post पुढारी विशेष : मराठीच्या अभिजात दर्जाला कोलदांडा! appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी विशेष : मराठीच्या अभिजात दर्जाला कोलदांडा!

नाशिकच्या पाणीकपात निर्णयाचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा लांबण्याच्या शक्यतेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय आणखी काही दिवस लांबणीवर पडला आहे. पाणीकपातीचा निर्णय बुमरँग होण्याच्या भीतीने महापालिका प्रशासनाने सावध भूमिका घेत शासनाच्या कोर्टात याबाबतचा चेंडू टाकला आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानंतरच शहरात पाणीकपात लागू केली जाण्याची शक्यता आहे. बुधवारी (दि. ५) महापालिका आयुक्त डॉ. …

The post नाशिकच्या पाणीकपात निर्णयाचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या पाणीकपात निर्णयाचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात

Ajit Pawar : गतिमान कसले, हे तर दळभद्री सरकार

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा महागाई बरोबरच बेरोजगारी वाढली आहे, त्याकडे लक्ष द्यायला राज्य सरकारकडे वेळ नाही. दहावी, बारावीचा पेपर फुटला, सरकार घोषणा देते गतिमान सरकार… गारपीट झाली नुकसान भरपाई मिळत नाही, सरकार घोषणा देते गतिमान सरकार… जर शेतकरी, तरुण, सामान्य जनतेचे प्रश्न सुटणार नसेल तर हे तर कसले गतिमान सरकार, हे तर दळभद्री सरकार …

The post Ajit Pawar : गतिमान कसले, हे तर दळभद्री सरकार appeared first on पुढारी.

Continue Reading Ajit Pawar : गतिमान कसले, हे तर दळभद्री सरकार

महाराष्ट्र सरकार कांद्यावर फक्त चर्चाच करतंय : शरद पवार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या तीन राज्यांनी कांदा उत्पादक शेतक-यांना मदत केली आहे. त्यांनी शेतक-यांसाठी अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील सरकारची आजून चर्चाच सुरु असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार हे नाशिक दौ-यावर आहेत. दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, नाफेड कांदा खरेदीच करत नाही …

The post महाराष्ट्र सरकार कांद्यावर फक्त चर्चाच करतंय : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्र सरकार कांद्यावर फक्त चर्चाच करतंय : शरद पवार

Asaduddin Owaisi : लव्ह-जिहाद’विरोधी कायदा बेकायदेशीरच, सरकारने राज्यघटनेचा अभ्यास करावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संविधानानुसार प्रत्येक जण आपापल्या आवडी-निवडीनुसार विवाह करू शकताे. लव्ह आणि जिहाद हे दोन्ही एकत्र येऊच शकत नाहीत. परंतु, सध्या केवळ लव्ह-जिहादच्या नावाने बदनामी सुरू आहे. भाजप सत्तेत असलेल्या प्रत्येक ठिकाणी लव्ह-जिहादविरोधी कायदा केला जात आहे. परंतु, हा कायदाच बेकायदेशीर आहे, असा दावा एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी करत महाराष्ट्र सरकारने …

The post Asaduddin Owaisi : लव्ह-जिहाद'विरोधी कायदा बेकायदेशीरच, सरकारने राज्यघटनेचा अभ्यास करावा appeared first on पुढारी.

Continue Reading Asaduddin Owaisi : लव्ह-जिहाद’विरोधी कायदा बेकायदेशीरच, सरकारने राज्यघटनेचा अभ्यास करावा