महाराष्ट्र सरकार कांद्यावर फक्त चर्चाच करतंय : शरद पवार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या तीन राज्यांनी कांदा उत्पादक शेतक-यांना मदत केली आहे. त्यांनी शेतक-यांसाठी अनेक महत्वाची पाऊले उचलली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील सरकारची आजून चर्चाच सुरु असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार हे नाशिक दौ-यावर आहेत. दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, नाफेड कांदा खरेदीच करत नाही …

The post महाराष्ट्र सरकार कांद्यावर फक्त चर्चाच करतंय : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्र सरकार कांद्यावर फक्त चर्चाच करतंय : शरद पवार