पिंपळनेर : सुसंवादामुळे म्हातारपण सुसह्य; १९६८ सालातील माजी विद्यार्थांचा स्नेह मेळावा

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा मोबाईलमुळे सुसंवाद हरवला आहे. त्याचा अतिरिक्त वापर मानसिक रोग वाढीस कारणीभूत होत आहेत. माणसे एकलकोंडी बनत आहेत. ज्येष्ठावर त्याचा विशेष परिणाम होत आहे. म्हणून ज्येष्ठांनी अतिरेक टाळून व्यापक सुसंवाद वाढविण्यावर भर द्यावा. कारण, सुसंवादामुळे तणाव कमी होते. होण्याबरोबरच म्हातारपणही सुसह्य होण्यास मदत होत असल्याचे मत प्रसिद्ध विधीज्ञ संभाजी पगारे यांनी …

The post पिंपळनेर : सुसंवादामुळे म्हातारपण सुसह्य; १९६८ सालातील माजी विद्यार्थांचा स्नेह मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : सुसंवादामुळे म्हातारपण सुसह्य; १९६८ सालातील माजी विद्यार्थांचा स्नेह मेळावा