नाशिक : जिल्ह्यातील १५० गावे होणार पाणीदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा परिषदेने जिल्ह्यात पिकांना पाण्याची टंचाई नको म्हणून पाणी जिरवण्यासाठी बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला मिशन भगिरथी असे नाव देण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून १२ तालुक्यांत ६०० कामे होणार आहेत. या कामांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा उपयोग करण्यात येणार आहे. मिशन भगिरथी अंतर्गत करण्यात …

The post नाशिक : जिल्ह्यातील १५० गावे होणार पाणीदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील १५० गावे होणार पाणीदार