Nashik : ‘मिशन भगीरथ प्रयास’ द्वारे दुष्काळी गावे पाणीदार होतील : दादा भुसे
नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेचा ‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रमातून जिल्ह्यातील दुष्काळी गावे भविष्यात पाणीदार होतील, असा विश्वास व्यक्त करीत लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी करावा. तसेच या उपक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाच्या निधीसोबतच १० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री तथा पालकमंत्री …
The post Nashik : 'मिशन भगीरथ प्रयास' द्वारे दुष्काळी गावे पाणीदार होतील : दादा भुसे appeared first on पुढारी.
Continue Reading
Nashik : ‘मिशन भगीरथ प्रयास’ द्वारे दुष्काळी गावे पाणीदार होतील : दादा भुसे