मुंबईकरांची तहान भागणार ; अप्पर वैतरणा ओव्हरफ्लो

देवगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण 80 टक्के भरले असून, रविवारी (दि. 24) ओव्हरफ्लो झाल्याने मुंबईकरांची तहान भागणार आहे. रविवारी एका सांडव्याचे गेट एक फूट उचलत 610 क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला असून, कालव्याद्वारे 400 क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. धरण भरल्याने मुंबईकरांसह वैतरणा परिसरातील नागरिक व शेतकर्‍यांची …

The post मुंबईकरांची तहान भागणार ; अप्पर वैतरणा ओव्हरफ्लो appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबईकरांची तहान भागणार ; अप्पर वैतरणा ओव्हरफ्लो