शहरातील चौक मृत्यूचे सापळेच!

कॅलिडोस्कोप : ज्ञानेश्वर वाघ औरंगाबाद महामार्गावरील मिरची चौकात घडलेल्या खासगी बस आणि ट्रकच्या अपघाताने सर्वांचेच काळीज पिळवटून टाकले. अंगावर शहारे आणणार्‍या या घटनेने महाराष्ट्र ढवळून निघाला. याच अपघाताच्या नव्हे, तर या आधीही अनेक ठिकाणी घडलेल्या अपघातांमुळे शासकीय यंत्रणेचे कान आणि डोळे उघडले गेले आणि उपाययोजना करण्यासाठी पळापळ सुरू झाली. खरे तर रस्ते, त्यावरील वळणे तसेच …

The post शहरातील चौक मृत्यूचे सापळेच! appeared first on पुढारी.

Continue Reading शहरातील चौक मृत्यूचे सापळेच!