Nashik : माणसामध्ये आता भावभावनाच निर्माण होत नाहीत, नाट्यप्रयोगावरील चर्चासत्रात विचारमंथन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भांडवलशाहीमुळे माणसाचे वस्तुकरण झाले आहे. त्यामुळे माणसांमध्ये आता भावभावनाच निर्माण होत नाहीत. मानसिक आजार ही भविष्यातील महत्त्वाची समस्या राहणार आहे. आज त्याची जाणीव माणसाला नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले. सोशल नेटवर्किंग फोरम आणि सपान आयोजित मानसरंग प्रकल्प अंतर्गत नाट्यप्रयोगावरील चर्चासत्रात परशुराम साइखेडकर नाट्यगृहात अध्यक्षपदावरून पाठारे बोलत होते. …

The post Nashik : माणसामध्ये आता भावभावनाच निर्माण होत नाहीत, नाट्यप्रयोगावरील चर्चासत्रात विचारमंथन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : माणसामध्ये आता भावभावनाच निर्माण होत नाहीत, नाट्यप्रयोगावरील चर्चासत्रात विचारमंथन