राजाश्रयाने धर्माचा, तर धर्माश्रयाने जीवनाचा उद्धार – श्री श्री रविशंकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशातील केदारनाथ, महाकाल यासारख्या मंदिरांकडे कोणी जात नव्हते, परंतु नरेंद्र मोदी सरकारने या मंदिरांचा उद्धार केला. भव्य राममंदिराचे निर्माण करून चांगले कार्य केले. नाशिकच्या धार्मिक क्षेत्राचाही कायापालट केल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत राजाश्रयाने धर्म बनतो, तर देवाश्रयाने जीवनाचा उद्धार होतो, असे प्रतिपादन गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी केले. ठक्कर डोम मैदानावर …

The post राजाश्रयाने धर्माचा, तर धर्माश्रयाने जीवनाचा उद्धार - श्री श्री रविशंकर appeared first on पुढारी.

Continue Reading राजाश्रयाने धर्माचा, तर धर्माश्रयाने जीवनाचा उद्धार – श्री श्री रविशंकर