जायकवाडीसाठी ‘सर्वोच्च’ निर्णय बंधनकारक : रावसाहेब दानवे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र कोणते याच्या नोंदी सरकारकडे आहेत. त्यामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत मराठवाड्यातील नेत्यांपेक्षा राज्य सरकारचे मत महत्त्वाचे आहे, अशी भूमिका व्यक्त करत जायकवाडीला ८.६ टीएमसी पाणी सोडण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांनाच बंधनकारक असल्याचा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. एका शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवारी (दि.२३) नाशिक …

The post जायकवाडीसाठी 'सर्वोच्च' निर्णय बंधनकारक : रावसाहेब दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading जायकवाडीसाठी ‘सर्वोच्च’ निर्णय बंधनकारक : रावसाहेब दानवे

खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा पहाटेच्या शपथविधीवर कोणी कोणाची विकेट घेतली यावर चर्चा सुरू असतानाच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील यात उडी घेतली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नाशिक येथील संयुक्त मोर्चा संमेलनात माध्यमांशी बोलताना दानवे यांनी काल-परवा शरद पवार यांनी सत्तेसाठी आम्ही सरकार पाडले, असे म्हटले पण तसे बघितले तर त्यांनी वसंतदादांचे सरकार का पाडले …

The post खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे

पंकजा मुंडे यांच्या भावनांचा पक्षश्रेष्ठी विचार करतील : रावसाहेब दानवे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंकजा मुंडे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या भावनांचा नक्कीच विचार केला जाईल, अशा स्वरूपाचा आशावाद केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त करत लवकरच मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजादी का अमृतमहोत्सवांतर्गत भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला दानवे यांनी शुक्रवारी (दि.12) भेट दिली. यानंतर भाजपच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयात …

The post पंकजा मुंडे यांच्या भावनांचा पक्षश्रेष्ठी विचार करतील : रावसाहेब दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading पंकजा मुंडे यांच्या भावनांचा पक्षश्रेष्ठी विचार करतील : रावसाहेब दानवे

Nashik : देशाला बलशाली बनविण्यासाठी माेहिमेत सहभागी व्हावे-ना. दानवे-पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये कष्ट करून देशाला बलशाली बनविण्यासाठीच्या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ …

The post Nashik : देशाला बलशाली बनविण्यासाठी माेहिमेत सहभागी व्हावे-ना. दानवे-पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : देशाला बलशाली बनविण्यासाठी माेहिमेत सहभागी व्हावे-ना. दानवे-पाटील

नाशिक : अमृतमहोत्सवनिमित्त 75 स्वातंत्र्यसैनिक अंदमान निकोबारला भेट देणार; त्यांचा खर्च रेल्वे करणार: ना.दानवे

भगूर : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वातंत्र सैनिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात 38 स्वातंत्र्य सैनिकांचा शाल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. वेल्हे : पानशेत शंभर टक्के, वरसगाव भरण्याच्या मार्गावर व्यासपीठावर …

The post नाशिक : अमृतमहोत्सवनिमित्त 75 स्वातंत्र्यसैनिक अंदमान निकोबारला भेट देणार; त्यांचा खर्च रेल्वे करणार: ना.दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अमृतमहोत्सवनिमित्त 75 स्वातंत्र्यसैनिक अंदमान निकोबारला भेट देणार; त्यांचा खर्च रेल्वे करणार: ना.दानवे