राहुल गांधींच्या नाशिकमधील सभेत चोरट्यांची हातसफाई, साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर आले असताना, चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत अनेकांचे खिसे रिकामे केले. सोन्याचे दागिने, मोबाइल फोनसह राेकडही हातोहात लांबविल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे राहुल गांधी आले असता, त्यांची एक झलक बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रॅलीबरोबरच …

The post राहुल गांधींच्या नाशिकमधील सभेत चोरट्यांची हातसफाई, साडेतीन लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधींच्या नाशिकमधील सभेत चोरट्यांची हातसफाई, साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

…तर मोंदीना पळून जावे लागेल, नाशिकमधून राहुल गांधीचा हल्लाबोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भारतात आदिवासी, दलित, मागासवर्गीय लोकांची संख्या सर्वाधिक आहेत. मात्र महत्वाच्या ठिकाणी या जातीतील लोकांना स्थान नाही. त्यामुळे मी जातनिहाय जनगणनेची मागणी करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकतर जनगणना करावी लागेल किंवा पळून जावे लागेल, असे काँग्रेस नेते व खा. राहुल गांधी म्हणाले. शालिमार येथे झालेल्या चौकसभेत खा. गांधी बोलत होते. …

The post ...तर मोंदीना पळून जावे लागेल, नाशिकमधून राहुल गांधीचा हल्लाबोल appeared first on पुढारी.

Continue Reading …तर मोंदीना पळून जावे लागेल, नाशिकमधून राहुल गांधीचा हल्लाबोल

राहुल गांधींची झलक पाहण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-‘त्यांच्या’ फक्त एका झलकसाठी शहरातील आबालवृद्ध द्वारका ते सीबीएस परिसरात ठिकठिकाणी उभे होते. ‘राहुल जी, राहुल जी’ असा आवाज देत नागरिकांनी काँग्रेस नेते व खा. राहुल गांधी यांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले. त्यास खा. गांधी यांनीही हात उंचावून प्रतिसाद दिला. त्यामुळे भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झालेल्यांच्या उत्साहास पारावार उरला नाही. यात्रेतील …

The post राहुल गांधींची झलक पाहण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधींची झलक पाहण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी

राहुल गांधींची झलक पाहण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-‘त्यांच्या’ फक्त एका झलकसाठी शहरातील आबालवृद्ध द्वारका ते सीबीएस परिसरात ठिकठिकाणी उभे होते. ‘राहुल जी, राहुल जी’ असा आवाज देत नागरिकांनी काँग्रेस नेते व खा. राहुल गांधी यांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले. त्यास खा. गांधी यांनीही हात उंचावून प्रतिसाद दिला. त्यामुळे भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झालेल्यांच्या उत्साहास पारावार उरला नाही. यात्रेतील …

The post राहुल गांधींची झलक पाहण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधींची झलक पाहण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र

चांदवड : सुनील थोरे– शेतकरी हा देशाचा मूळ कणा आहे. शेतकरी टिकला, तर देश टिकणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव देण्यासाठी सर्वप्रथम स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आयात-निर्यातीचे धोरणदेखील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन राबविणे गरजेचे आहे. अतिवृष्टी, दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी पीकविम्याचे संरक्षण तातडीने दिले जाईल, तसेच शेतकऱ्यावरील जीएसटीदेखील पूर्णपणे …

The post मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र appeared first on पुढारी.

Continue Reading मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र

चांदवड : सुनील थोरे– शेतकरी हा देशाचा मूळ कणा आहे. शेतकरी टिकला, तर देश टिकणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव देण्यासाठी सर्वप्रथम स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आयात-निर्यातीचे धोरणदेखील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन राबविणे गरजेचे आहे. अतिवृष्टी, दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी पीकविम्याचे संरक्षण तातडीने दिले जाईल, तसेच शेतकऱ्यावरील जीएसटीदेखील पूर्णपणे …

The post मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र appeared first on पुढारी.

Continue Reading मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर दडपशाही : राहुल गांधीचे टीकास्र

प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये, महिलांसाठी राहुल गांधींच्या पाच मोठ्या घोषणा

धुळे : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस ते पंचवीस उद्योगपतींना 16 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. या देशात उद्योगपतींचे कर्ज माफ होते. पण शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवा उद्योजक यांना कर्जमाफी दिली जात नाही. हा अन्याय आहे. मनरेगा योजनेसाठी एका वर्षासाठी 65 हजार कोटी रुपये लागतात. पण पंतप्रधान मोदी यांनी 20 ते 25 …

The post प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये, महिलांसाठी राहुल गांधींच्या पाच मोठ्या घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये, महिलांसाठी राहुल गांधींच्या पाच मोठ्या घोषणा

सत्तेत आल्यास राहुल गांधी काढणार देशाचा ‘एक्स रे’, नंदुरबारच्या सभेत मोठी घोषणा

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा – कॉंग्रेस पक्ष हा आदिवासींना आदिवासी मानतो तर भाजपा आदिवासींना वनवासी मानतात. कारण जोपर्यंत वन किंवा जंगल आहेत तोपर्यंतच वनवासी राहतील आणि देशातील सर्व जंगले हे अडानींच्या प्रकल्पांना दिले जात आहे. त्यामुळे आदिवासींच्या अस्तित्वाला धोका आहे. यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंगे्रसची सत्ता आली तर प्रथम जातनिहाय जनजगणा, आर्थिक सर्व्हेक्षण करण्यात येणार …

The post सत्तेत आल्यास राहुल गांधी काढणार देशाचा 'एक्स रे', नंदुरबारच्या सभेत मोठी घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading सत्तेत आल्यास राहुल गांधी काढणार देशाचा ‘एक्स रे’, नंदुरबारच्या सभेत मोठी घोषणा

नाशिकच्या चांदवडमध्ये होणार राहुल गांधी यांची जाहीर सभा; शरद पवारही राहणार उपस्थित

चांदवड (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी (दि. १४) सकाळी ८.३० वाजता चांदवडला पोहोचणार आहे. यावेळी राहुल गांधी यांची जाहीर सभा येथील बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये होणार असल्याची माहिती माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, सभापती संजय जाधव यांनी दिली. या सभास्थळाची पाहणी सोमवारी (दि. …

The post नाशिकच्या चांदवडमध्ये होणार राहुल गांधी यांची जाहीर सभा; शरद पवारही राहणार उपस्थित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या चांदवडमध्ये होणार राहुल गांधी यांची जाहीर सभा; शरद पवारही राहणार उपस्थित

राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे नंदुरबारला नाव बदलणार, ‘आदिवासी न्याय’…

नंदुरबार : कॉंग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी नंदूरबारात दाखल होणार असून, या यात्रेला नंदूरबार जिल्ह्यात आदिवासी न्याय यात्रा म्हणून संबोधले जाणार आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच आदिवासींना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे समाज नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभा आहे. परंतु, मोदी सरकारने आदिवासीविरोधी कायदे करून त्यांना न्याय हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न …

The post राहूल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचे नंदुरबारला नाव बदलणार, 'आदिवासी न्याय'... appeared first on पुढारी.

Continue Reading राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे नंदुरबारला नाव बदलणार, ‘आदिवासी न्याय’…