जळगावला रेल्वे वॅगन्सअभावी केळीला फटका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सावदा रेल्वेस्थानक येथून दिल्लीच्या बाजारपेठेत गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेद्वारे केळीवाहतूक केली जात आहे. परंतु, रेल्वेच्या गलथान कारभारामुळे केळी पिकाला मोठा फटका बसत आहे, असा आरोप केळी फळ बागायतदार युनियनने रेल्वेस्थानक येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी डी. के. महाजन, नरेश सतेच्या, प्रवीण डिंगरा, राहुल पाटील, वसंत महाजन, प्रथमेश डाके, विठ्ठल पाटील यांच्यासह …

The post जळगावला रेल्वे वॅगन्सअभावी केळीला फटका appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावला रेल्वे वॅगन्सअभावी केळीला फटका