जळगाव तालुक्यातील उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात तापमानाचा पारा अजूनही वाढलेलाच आहे. वाढत्या तापमानानुळे जळगाव तालुक्यातील वावडदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कमलाकर आत्माराम पाटील (४५) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. जळगाव तालुक्यातील वावडदा परीसरात एकीकडे बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे परीसरातील रहिवाशांना बिबट्याची भीती आहे. तसेच  शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाही. अशावेळी वावडदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कमलाकर पाटील यांनी स्वतः …

The post जळगाव तालुक्यातील उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव तालुक्यातील उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू