नाशिक : विजेचा धक्क्याने भाजलेल्या महिलेचा मृत्यू
नाशिक : वाळलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागून गंभीररीत्या भाजलेल्या ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना श्रमिकनगर परिसरात घडली. राणी दशरथ चव्हाण असे या महिलेचे नाव आहे. राणी ३ जुलैला सायंकाळी राहत्या घराच्या छतावर वाळत घालेले कपडे काढत असताना त्यांचा विजेच्या तारांना स्पर्श झाला. त्यात त्या ४० टक्के गंभीररीत्या भाजली होती. जिल्हा रुग्णालयात उपचार …
The post नाशिक : विजेचा धक्क्याने भाजलेल्या महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.