वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी
दीपक श्रीवास्तव : पुढारी वृत्तसेवा नाशिक विजेचा धक्का बसून मृत्यू होण्याच्या अनेक घटना वेळोवेळी घडत असतात अशा घटनांमुळे अनेक कुटुंबे देखील उद्धस्त होऊन जातात. शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा इलेक्ट्रिक मोटर सुरू करताना दुर्दैवी मृत्यू ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत वितरण कंपनीची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता निफाड (जि. नाशिक) मध्ये कार्यरत असलेले महावितरण कंपनीचे उपअभियंता …
The post वीज गेली? जरा धीर धरा, रागावू नका; महावितरणच्या अधिकाऱ्यांची विनवणी appeared first on पुढारी.