नाशिक : वर्हाडींना भेट दिली 1 हजार 111 केशर आंबा रोपे
नाशिक (सिन्नर/तळेगाव) : पुढारी वृत्तसेवा अवकाळी पाऊस, गारपीट, वाढते ऊन यास निसर्गाचा होणारा र्हास कारणीभूत मानला जातो. यावर वृक्षारोपण हा अतिशय प्रभावी उपाय आहे. ही काळाची गरज ओळखून नाशिकचे जलसंधारण अभियंता हरिभाऊ गिते आणि संरक्षण मंत्रालयाचे शास्त्रज्ञ डॉ. एल. के. गिते यांच्या कल्पनेतून पुतण्याच्या लग्नात वर्हाडींना 1 हजार 111 केशर आंबा रोपाचे वाटप करत वृक्षारोपण …
The post नाशिक : वर्हाडींना भेट दिली 1 हजार 111 केशर आंबा रोपे appeared first on पुढारी.