नाशिक : पंचनाम्यांची नुसतीच घाई; अनुदान देण्यात मात्र दिरंगाई !

नाशिक : गौरव जोशी राज्यात सध्याच्या अवकाळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीक्षेत्राचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने यंत्रणांना दिले आहेत. मात्र, लालफितीच्या कारभारामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना गेल्यावर्षीच्या पाऊस व अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागले. मदतीची रक्कम थोडीफार नसून तब्बल 225 कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे पंचनाम्यांची घाई पण, मदतीचे अनुदान बँकखात्यावर नाही, …

The post नाशिक : पंचनाम्यांची नुसतीच घाई; अनुदान देण्यात मात्र दिरंगाई ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचनाम्यांची नुसतीच घाई; अनुदान देण्यात मात्र दिरंगाई !