निमित्त : ‘शाश्वत’ विकास अन् कृतीची जोड

नाशिक : शेखर गायकवाड शिक शहराचा विकास होत असताना पर्यावरणाच्या बाबतीत बर्‍याच काही घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रामध्ये माथेरान, महाबळेश्वर, तोरणमाळ यानंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून नाशिकचे नाव घेतले जायचे. नाशिकचे भौगोलिक वातावरण व नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे येथील हवामानात एक वेगळा असा आल्हाददायकपणा जाणवत होता. मात्र, नाशिकचे हे ‘वैभव’ काळानुरूप हरवले असून, त्या पाठीमागे विविध कारणेही आहेत. …

The post निमित्त : ‘शाश्वत’ विकास अन् कृतीची जोड appeared first on पुढारी.

Continue Reading निमित्त : ‘शाश्वत’ विकास अन् कृतीची जोड