नाशिक : शेतकरी गटाने पिकवला विषमुक्त वाटाणा, प्रतिकिलो ‘इतका’ भाव

 नाशिक, सिन्नर : संदीप भोर रासायनिक खतांचा वाढता वापर, सातत्याने घटणारे कृषी क्षेत्र आणि उत्पादन क्षमता, निसर्गाचा असमतोल, वाढणारा उत्पादन खर्च, हमीभाव नसणे आदी समस्यांवर उपाय म्हणून सिन्नर तालुक्यातील हिवरे येथील ग्रीनपीस शेतकरी गटाने विषमुक्त वाटाणा पिकाचे उत्पादन घेतले. त्यांना नुकतेच विषमुक्त असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. हिवरे येथे पानी फाउंडेशन द्वारे आयोजित …

The post नाशिक : शेतकरी गटाने पिकवला विषमुक्त वाटाणा, प्रतिकिलो 'इतका' भाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकरी गटाने पिकवला विषमुक्त वाटाणा, प्रतिकिलो ‘इतका’ भाव