नाशिक जिल्ह्यात ५४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसीच नाही
नाशिक : पुढारी वृत्तसेवा वारंवार आवाहन करूनही जिल्ह्यातील ५४ हजार १२४ शेतकऱ्यांनी त्यांचे आधार बॅंक खात्याशी (ई-केवायसी) (PM Kisan eKYC) संलग्न केलेले नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून ते वंचित राहत आहेत. तसेच संबंधित लाभार्थींना राज्यस्तरावरील मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ कसा द्यायचा, या विवंचनेत प्रशासन सापडले आहे. केंद्र शासनामार्फत २०१९ पासून …
The post नाशिक जिल्ह्यात ५४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसीच नाही appeared first on पुढारी.