Nashik : मंजूरटंचाईवर आधुनिक तंत्रज्ञानाने मात

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा वाढती मजुरी व मजूरटंचाई यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांनी शेतीमध्ये सुधारित यंत्रांचा वापर वाढवल्याचे दिसून येत आहे. सव्वा ते दीड तासात एक माणूस यंत्राद्वारे एकरभर मका पेरणी करू शकतो, त्यामुळे वेळेची बचत व मजुरी वाचते. तालुक्यातील सावकी (विठेवाडी) या गिरणा नदीकाठावरील प्रगतिशील शेतकरी धनंजय बोरसे यांनी सुधारित यंत्राच्या सहाय्याने …

The post Nashik : मंजूरटंचाईवर आधुनिक तंत्रज्ञानाने मात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मंजूरटंचाईवर आधुनिक तंत्रज्ञानाने मात

नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकरी मदतीपासून वंचित; नुकसानग्रस्तांच्या ‘तोंडाला पुसली पाने’

नाशिक : देवमामलेदारांच्या भूमीतून सटाणा : सुरेश बच्छाव शेती या एकमेव व्यवसायावर अवलंबून असलेल्या बागलाण तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपीट तशी नवीन नाही. परंतु, नैसर्गिक आपत्तीने ‘होत्याचे नव्हते’ केल्यानंतर प्रथमच थेट मुख्यमंत्री शेतशिवारात बांधापर्यंत पोहोचले. त्यामुळे ‘कधी नव्हे त्या’ बागलाणवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु दुसर्‍याच दिवशी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून नुकसानभरपाई देण्याची घोषणा करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी तब्बल …

The post नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकरी मदतीपासून वंचित; नुकसानग्रस्तांच्या ‘तोंडाला पुसली पाने’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकरी मदतीपासून वंचित; नुकसानग्रस्तांच्या ‘तोंडाला पुसली पाने’

नाशिक : शेतात वन्यप्राण्यांचा धुडगूस, पिकांचे सरंक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी लढवली ‘ही’ शक्कल

नाशिक (कवडदरा) : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, घोटी खुर्द, साकूर शिवारातील पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी काही शेतकऱ्यांनी पिकांना साड्यांचे कुंपण केले आहे. तालुक्यातील काही शिवारात वन जीव प्राणी दिसून येत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडी असून, वन्य प्राणी आहेत. यामध्ये सर्वात जास्त रानडुकरे, नीलगायी, हरिण, बिबट्या या प्राण्यांचा वावर आहे. रोही व रानडुकरे …

The post नाशिक : शेतात वन्यप्राण्यांचा धुडगूस, पिकांचे सरंक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी लढवली 'ही' शक्कल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतात वन्यप्राण्यांचा धुडगूस, पिकांचे सरंक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी लढवली ‘ही’ शक्कल

काळ्या मातीचे संवर्धन करावे : बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा शेतकर्‍यांना सल्ला

नाशिक पुढारी : वृत्तसेवा  सद्यस्थितीत शेतकर्‍यांकडून सेंद्रिय शेतीऐवजी रासायनिक शेती केली जाते. हे प्रमाण आदिवासी भागात कमी असले, तरी भविष्यात त्याचे लोण पोहोचू शकते. पारंपरिक बियाणे जास्त पीक देऊ शकत नाहीत. मात्र, ते कमीत कमी विषारी पिकाच्या उच्च उत्पादनापेक्षा चांगले आहे. पारंपरिक बियाणांना खते किंवा कीटकनाशकांची गरज नसते. आदिवासी शेतकर्‍यांनी काळ्या मातीचे संवर्धन करावे, असे …

The post काळ्या मातीचे संवर्धन करावे : बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा शेतकर्‍यांना सल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading काळ्या मातीचे संवर्धन करावे : बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा शेतकर्‍यांना सल्ला

नाशिक : सततच्या पावसाने भातलागवडीला वेग, खरिपाच्या 78 टक्के पेरण्या पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात या आठवड्यापर्यंत खरिपाच्या 77.85 टक्के पेरण्या झाल्या असून, जुलैअखेर पेरण्या पूर्ण होतील, असा कृषी विभागाला विश्वास आहे. दरम्यान जुलै महिन्यातील सततच्या पावसामुळे भाताच्या लागवडीला वेग आला असून, आतापर्यंत 18.61 टक्के लागवड झाली आहे. जिल्ह्यातील खरिपाच्या 6,41,394 हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत 4,99,315 हेक्टरवर पेरणी झाली असून, सर्वाधिक पेरणी मक्याची झाली आहे. जिल्ह्यातील …

The post नाशिक : सततच्या पावसाने भातलागवडीला वेग, खरिपाच्या 78 टक्के पेरण्या पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सततच्या पावसाने भातलागवडीला वेग, खरिपाच्या 78 टक्के पेरण्या पूर्ण

जळगावमध्ये शेतकऱ्यांचा पेरण्या उरकण्यावर भर ; खरिपाच्या ८९ टक्के पेरण्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८९ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. तर ४ लाख ९३ हजार ६२८ हेक्टरवर (९९ टक्के) कापसाचा पेरा झाल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली आहे. पहिल्या जोरदार पावसानंतर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, नंतरच्या ओढीने दुबार पेरणीचे संकट उभे होते. जुलैत मात्र चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकण्यावर …

The post जळगावमध्ये शेतकऱ्यांचा पेरण्या उरकण्यावर भर ; खरिपाच्या ८९ टक्के पेरण्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावमध्ये शेतकऱ्यांचा पेरण्या उरकण्यावर भर ; खरिपाच्या ८९ टक्के पेरण्या